Posts

समझोता.

Image
समझोता    गावातील एका छोट्याशा १५-२० घरं असलेल्या वस्तीत नव्याने राहायला आलेलं कुटुंब घरकाम करीत आपला दारुड्या नवरा व पाच मुलींचं उदरनिर्वाह करणारी सरीता. सकाळी व संध्याकाळी मिळेल त्या वेळेस मिळेल ते काम करून फक्त पैसे कमविण्याचे ध्येय मनाशी ठेवुन आपल्या मोडक्या संसाराचा गाडा कसाबसा रेटत होती.        सरीताच्या पाच मुली मधु(१६),तनु(१५),संगी(१३),रेखा(११),प्रिया(८) वर्ष घरातील दारीद्रयामुळे कोणीही दिलेलं शिळं-पाकं खाऊन दिवस काढत आईला घरकामात मदत करत,फाटक्या,जीर्ण कपडयानिशी शाळेला कधी गेल्या कधी नाही अशा हलाखीत दिवस काढत होत्या,सरीता ला वस्तीवरंच आणखी एका नव्या जागी घरकाम मिळालं होतं, सरकारी काॅन्ट्रॅक्टर अशोकराव यांच्याकडे.          अशोकराव जेमतेम ५२ वर्ष वयाचे गृहस्थ,पत्नीचे नुकतेच ३ वर्षांपूर्वी निधन झालेले,घरात काम करण्यास कोणीही नाही,सुयश नावाचा २५ वयाचा मुलगा नोकरीनिमित्त परदेशी गेलेला,अशोकरावांचे दिवस एकांतात  जात होते.सरीता रोज नियमित अशोकरावांकडे कामास जायला लागली, अशोकराव व सरीता यांच्या स्वत:च्या आयुष्याविषयी, कुटुंबाविषयी गप्पा रंगु लागल्या पर्यायी अशोकरावांच्या एकांताला शेवटी

मैत्रीचं लाॅकडाऊन.

Image
संपुर्ण जगभरात कोरोना महामारी मुळे लाॅकडाऊन लावण्यात आलेलं असताना माझ्या भारतावर सुद्धा कोरोनामुळे लाॅकडाऊन करण्याची वेळ आलेली आहे.व त्यामुळे कित्येक हातावर पोट असलेल्या गोर-गरीब स्थलांतरित व भुमिपुत्र मजुर, कामगारांवर उपासमारीची भयानक अवस्था ओढवली आहे, जे स्थलांतरित मजुर पोटाची खळगी भरण्यासाठी आपलं राज्य सोडून दुसऱ्या राज्यात औघोगिक अथवा अन्य ठिकाणी काम करण्यासाठी आले होते, आर्थिक अडचण असल्यामुळे अथवा शासनाच्या नियोजन शुन्यतेमुळे त्यांना उन्हातान्हात पायी अनवाणी लहान मुले, कुटुंब घेऊन हजारो किलोमीटर चा प्रवास भुकेने व्याकुळ होऊन करतानाचे चित्र सध्या भारतात दिसत असतानाच एक अभुतपुर्व मैत्रीचं उदाहरण आज पाहवयास मिळाले.         कोरोना प्रादुर्भावामुळे औद्योगिक वसाहतीत काम करणारे दोन मित्र आपल्या मुळ गावी जे बिहार राज्यात वसलेले आहे त्याठीकाणी जाण्यासाठी निघतात. विशेष म्हणजे ज्या हिंदू-मुस्लीम जातींमध्ये काही धर्मांध शक्ती या कोरोना महामारी मध्ये सुद्धा जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत.अनुक्रमे त्याचं हिंदू-मुस्लीम धर्माचे जीवलग मित्र.       त्यांच्या प्रवास सुरू होतो बिहारसाठी

मैत्रीचं लाॅकडाऊन.

        संपुर्ण जगभरात कोरोना महामारी मुळे लाॅकडाऊन लावण्यात आलेलं असताना माझ्या भारतावर सुद्धा कोरोनामुळे लाॅकडाऊन करण्याची वेळ आलेली आहे.व त्यामुळे कित्येक हातावर पोट असलेल्या गोर-गरीब स्थलांतरित व भुमिपुत्र मजुर, कामगारांवर उपासमारीची भयानक अवस्था ओढवली आहे, जे स्थलांतरित मजुर पोटाची खळगी भरण्यासाठी आपलं राज्य सोडून दुसऱ्या राज्यात औघोगिक अथवा अन्य ठिकाणी काम करण्यासाठी आले होते, आर्थिक अडचण असल्यामुळे अथवा शासनाच्या नियोजन शुन्यतेमुळे त्यांना उन्हातान्हात पायी अनवाणी लहान मुले, कुटुंब घेऊन हजारो किलोमीटर चा प्रवास भुकेने व्याकुळ होऊन करतानाचे चित्र सध्या भारतात दिसत असतानाच एक अभुतपुर्व मैत्रीचं उदाहरण आज पाहवयास मिळाले.         कोरोना प्रादुर्भावामुळे औद्योगिक वसाहतीत काम करणारे दोन मित्र आपल्या मुळ गावी जे बिहार राज्यात वसलेले आहे त्याठीकाणी जाण्यासाठी निघतात. विशेष म्हणजे ज्या हिंदू-मुस्लीम जातींमध्ये काही धर्मांध शक्ती या कोरोना महामारी मध्ये सुद्धा जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत.अनुक्रमे त्याचं हिंदू-मुस्लीम धर्माचे जीवलग मित्र.       त्यांच्या प्रवास सुरू होतो बि